1 year ago
2,033
21
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरुन धार्मिक वातावरण तापलेलं आहे. त्याचवेळी कोल्हापुरमध्ये मात्र काहीस वेगळं आणि धार्मिक सलोखा कायम ठेवणारं समाधानकारक चित्र पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सायंकाळच्या मिरवणुकीत रोजा सोडण्याची वेळ झाल्यानंतर अनेक मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यातला शेवटचा रोजा सोडलेला पाहायला मिळाला. त्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजाने कोल्हापुरातून संपूर्ण राज्याला आदर्श ठरेल असा एकतेचा आणि सलोख्याचा संदेश दिला आहे. #Kolhapur #Hindu #Muslim #ShivJayanti #Politics #Sarkarnama
😍🔥🙌
1 year ago
❤️❤️❤️
1 year ago
Jay Maharashtra
1 year ago
वेळ येईल तेव्हा कळेल कोल्हापूरकरांना. किती भाईचारा ठेवायचा. जाऊदेत काही वर्ष मग हेच लोक घरात घुसून आपलीच मरतील ना तेव्हा कळेल
1 year ago
😍😍😍
1 year ago
Ha atta nahi adhi pasun ahe....Pan kahina ujache Khaj asta.....Bhaoga vajvayche.....😂😂😂😂
1 year ago
मग विशालगडावरील अतिक्रमण काढणार काय?
1 year ago
❤️❤️
1 year ago
He konach samadhan krun ghetay swatach ka..bass kara ata ya pokal salokha .ani dole ughada..
1 year ago